तसेच पूर्णा नदीवरील गोपालखेड पूल व रस्ता तातडीने जिल्हा प्रशासनाने सुरु करावा, अन्यथा ति्व्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुषंगाने आज दि.23 जून रोजी आकोट उपविभागीय अधिकारी श्री. बलवंतराव अरखराव यांना श्री. महादेवराव लांजूडकर, सचिव, ग्राम समिती,देवरी तथा कार्यकर्ता गुरुदेव सेवा मंडल, यांचे हस्ते श्री. अविनाश पोटदुखे,नायब तहसिलदार आकोट यांचे हस्ते शेतकरी बचाओ आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत, श्री.रामदास मंगळे,संघटक, पंजाबराव पाचपाटील, सामाजिक कार्यकर्ते, श्री.संजय आठवले,यांच हस्ते दिले पुरुषोत्तम पोटे, रामदास वाघाडे,वासुदेव परनाटे, महादेवराव गावंडे,बंडूभाऊ पडोले, तालुक्यातील नागरीकांनी निवेदनावर स्वाक्षरी करुन समर्थन केले.Post Views: 141
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay