संतोष उर्फ विश्वासराव देशमुख यांची कविता
स्पर्धेच्या युगात
खंत होते मनाला कधि , जेव्हा आपलाच रूष्ठ होतो ।
विकास सहवेना त्यास ,
जिव्हारी येऊन दुर होतो।।
काय भावना जाणावी , त्याच्या मनातली मी ।
जाणून घेण्या अगोदर,त्यास ओळखून होतो।।
वाहरे वाह जमाना, घोळका इथे स्वार्थी बोलक्यांचा ।
मनास धिर देऊन,मी मलाच समजावित होतो।।
ठरवले एकदा मनाशी,स्पर्धा नको कशाची ।
अशा स्पर्धेच्या युगात,मी कधिचाच दुर होतो ।।
विश्वास ठेवू कुठे कुठे,माझेच मला भारी ।
प्रेमाने जगण्यासाठी ,फक्त तुमच्यात आलो होतो।।
शब्दांकन©®
विश्वासराव देशमुख
शेगाव { निंबा }.
????????????जयगुरू????????????
Post Views: 339